संत दत्तचिले महाराज


त्यांचे अवतार कार्य संपल की, सर्वांना त्यांची जाणीव होऊ लागते.



ज्या ज्या वेळेस संत महंत लोकांमधे वावरत असताना सभोवतालच्या लोकांना त्यावेळी ते कोणी वेगळे आहेत का ...? हे जाणवतही नाही. मात्र त्यांचे अवतार कार्य संपल की, सर्वांना त्यांची जाणीव होऊ लागते. त्यावेळी लोक त्यांनी लिहीलेले किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लिखाणातुन काही गोष्टी जाणू लागतात. अशांची समाधी असेल तर समाधी दर्शनही घेतात. या पैकी एक आहेत दत्तचिले महाराज..!

चिले महाराजांची कर्मभुमी पुणे, पण त्यांची समाधी मात्र रत्नागिरी कोल्हापुर रस्त्यावर पैजारवाडी या लहानशा गावात आहे. त्यांचा जन्मदेखील पैजारवाडी येथेच झाला. पण जन्मानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहीले. 

सुकुमार वयात त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती केली. त्यांना काही काळ अन्नपाण्याशिवाय काढला. कधी कधी दहा ते बारा दिवस उपवास घडत असे. त्याही अवस्थेत त्यांनी भ्रमंती सुरुच ठेवली. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची गुढता असे. ते लोकांना ब्रम्ह म्हणजे काय..? हे समजावून सांगत. कधी कधी "मीच ब्रम्ह आहे" किंवा "मीच दत्त महाराज आहे" असे लोकांना सांगत. सर्वच भक्तांना ते एकासारखी वागणुक देत असे. १९८५-१९८६ च्या दरम्यान पैजारवाडी येथे समाधिस्थ झाले.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...





GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below




Post a Comment

0 Comments