
बर्याच वास्तूंमधे, मानवी देहात आणि बहुतांशी प्राण्यांमधेही पिशाच्चबाधेचा परिणाम निःसंकोच जाणवत असतो. बाधीत लोकांना अशावेळी मांत्रिकाच्या सहाय्याने त्या भुताला मार देऊन, दमदाटी करुन अथवा मंतरलेले नीर किंवा उडीद वगैरे झपाटलेल्या व्यक्तीच्या अंगावर टाकुन भुत काढण्याचा प्रयत्न होतो. ही फार मोठी चुक आहे. अशा कृतीमुळे पिशाच्च निघुन जाण्याऐवाजी पिसळण्याचाच जास्त संभव असतो.
भुतपिशाच्च्यांना मानवासारखेच मन व विकार असतात. अभाव फक्त स्थुलरुप लिंगदेहाचा असतो. पिशाच्यांचे मन चतुर्मिर्ती अवस्थेतील असते. मानवी मनापेक्षा अनेक पटीने बलवान असल्यामुळे विशेषतः चतुर्मिर्ती म्हणजे चारही दिशांना वेढलेले असल्यामुळे सामान्य माणसे त्यांचा प्रतिकार करु शकत नाहीत. याउलट अल्पकाळातच सदेह बळी पडुन जीवनाची वाताहात करवुन घेतात.
बाधीत परिस्थितीत गोड बोलुन, त्यांना योग्य मान देऊन व सर्वसाधारण वासना तृप्त करुन कष्टांचे निवारण करता येते. कोणताही राग द्वेष न धरता, भुतपिशाच्यांविषयी भीति व शत्रुत्वाची भावना नष्ट करुन उचित पाऊले उचलल्यास आपल्या जीवनातील बर्याच कष्टांचे निराकरण होऊ शकते.
प्रसन्नचित्त पिशाच्च चतुर्मिर्ती मनामुळे आपले कल्याणच करतील त्याच सोबत मानवी अंतर्मनाशी असलेला पिशाच्च्यांचा संबंध आपली अर्थिक परिस्थिती सुधारणे, गृहकलह नष्ट करणे, वितुष्ट निर्माण झालेल्या पतिपत्नीत ऐकोपा घडवुन आणणे अशा गोष्टी सहज शक्त आहेत.
पिशाच्च अतृप्त वासना न कामनेमुळेच व्यक्तीस धरते. खाणे, पिणे, विषयसुख, द्रव्यरक्षण व सवतीमत्सर ई. असे वासनांचे स्वरुप असते. अमावस्येच्या रात्री दहिभात व तळलेला पापड पानावर ठेवुन ते पान पिंपळाच्या झाडाखाली ठेवले तर अन्नाची वासना असलेले पिशाच्च शांत होतात. भुतपिशाच्यांचा योग्य सन्मान केला तर ते तुमचे मित्रच बनतील. अशाप्रकारे मानवाचे किती कल्याण करतील त्यास मर्यादा नाही.
प्रामाणिक शिवदत्त साधकांच्या सान्निध्यात सामान्य लोकांच्या तुलनेत पिशाच्यरुपी शक्तिंचा वावर जास्त प्रमाणात असतो. ज्याप्रमाणे साधारण व्यक्तींच्या देहावर पिशाच्यशक्ती परिपुर्ण नियंत्रण प्राप्त करतात याउलट शिवदत्त साधक त्यांच्या सभोवताली वावरत असणाऱ्या भुतपिशाच्यांसोबत अनायासे आपुलकी प्रकट करतात. त्यायोगे साधकांना त्यांच्या अडचणीच्या काळात पिशाच्चगणांची बरीच अनपेक्षित मदत मिळते.
सद्गुरुज्ञात विचारसरणीप्रमाणे, भुतप्रेत पिशाच्चगणांनी शिवदत्त साधकांना यथार्थ सहयोग करायला हवे कारण त्यायोगे संबंधित भुतशक्तींची प्रेतपिशाच योनीतुन मुक्त होण्याची संभावना प्रकट होऊ लागते. त्याअर्थी तापयोनीतुन आपली त्वरीत मुक्ती होऊन पुढील नियतीमार्ग क्रमण करता यावा यासाठी पिशाचगण शिवदत्त साधकांना यथाशक्ति सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात.

याच विषयाचा परामर्श घेऊन आज श्री शिवाथर्वशीर्ष भावार्थासहीत पाठवत आहे. जेणेकरुन यथाशक्ति जीवन्मुक्त स्थिती प्राप्त करुन घेता येईल व स्वतःचा उद्धार करण्यात स्वतःची रुची वाढेल.
श्री शिवाथर्वशीर्ष खालीलप्रमाणे ....
भुतपिशाच्च्यांना मानवासारखेच मन व विकार असतात. अभाव फक्त स्थुलरुप लिंगदेहाचा असतो. पिशाच्यांचे मन चतुर्मिर्ती अवस्थेतील असते. मानवी मनापेक्षा अनेक पटीने बलवान असल्यामुळे विशेषतः चतुर्मिर्ती म्हणजे चारही दिशांना वेढलेले असल्यामुळे सामान्य माणसे त्यांचा प्रतिकार करु शकत नाहीत. याउलट अल्पकाळातच सदेह बळी पडुन जीवनाची वाताहात करवुन घेतात.
बाधीत परिस्थितीत गोड बोलुन, त्यांना योग्य मान देऊन व सर्वसाधारण वासना तृप्त करुन कष्टांचे निवारण करता येते. कोणताही राग द्वेष न धरता, भुतपिशाच्यांविषयी भीति व शत्रुत्वाची भावना नष्ट करुन उचित पाऊले उचलल्यास आपल्या जीवनातील बर्याच कष्टांचे निराकरण होऊ शकते.
प्रसन्नचित्त पिशाच्च चतुर्मिर्ती मनामुळे आपले कल्याणच करतील त्याच सोबत मानवी अंतर्मनाशी असलेला पिशाच्च्यांचा संबंध आपली अर्थिक परिस्थिती सुधारणे, गृहकलह नष्ट करणे, वितुष्ट निर्माण झालेल्या पतिपत्नीत ऐकोपा घडवुन आणणे अशा गोष्टी सहज शक्त आहेत.
पिशाच्च अतृप्त वासना न कामनेमुळेच व्यक्तीस धरते. खाणे, पिणे, विषयसुख, द्रव्यरक्षण व सवतीमत्सर ई. असे वासनांचे स्वरुप असते. अमावस्येच्या रात्री दहिभात व तळलेला पापड पानावर ठेवुन ते पान पिंपळाच्या झाडाखाली ठेवले तर अन्नाची वासना असलेले पिशाच्च शांत होतात. भुतपिशाच्यांचा योग्य सन्मान केला तर ते तुमचे मित्रच बनतील. अशाप्रकारे मानवाचे किती कल्याण करतील त्यास मर्यादा नाही.
प्रामाणिक शिवदत्त साधकांच्या सान्निध्यात सामान्य लोकांच्या तुलनेत पिशाच्यरुपी शक्तिंचा वावर जास्त प्रमाणात असतो. ज्याप्रमाणे साधारण व्यक्तींच्या देहावर पिशाच्यशक्ती परिपुर्ण नियंत्रण प्राप्त करतात याउलट शिवदत्त साधक त्यांच्या सभोवताली वावरत असणाऱ्या भुतपिशाच्यांसोबत अनायासे आपुलकी प्रकट करतात. त्यायोगे साधकांना त्यांच्या अडचणीच्या काळात पिशाच्चगणांची बरीच अनपेक्षित मदत मिळते.
सद्गुरुज्ञात विचारसरणीप्रमाणे, भुतप्रेत पिशाच्चगणांनी शिवदत्त साधकांना यथार्थ सहयोग करायला हवे कारण त्यायोगे संबंधित भुतशक्तींची प्रेतपिशाच योनीतुन मुक्त होण्याची संभावना प्रकट होऊ लागते. त्याअर्थी तापयोनीतुन आपली त्वरीत मुक्ती होऊन पुढील नियतीमार्ग क्रमण करता यावा यासाठी पिशाचगण शिवदत्त साधकांना यथाशक्ति सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात.

याच विषयाचा परामर्श घेऊन आज श्री शिवाथर्वशीर्ष भावार्थासहीत पाठवत आहे. जेणेकरुन यथाशक्ति जीवन्मुक्त स्थिती प्राप्त करुन घेता येईल व स्वतःचा उद्धार करण्यात स्वतःची रुची वाढेल.
श्री शिवाथर्वशीर्ष खालीलप्रमाणे ....
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
शिव अष्टकम
अमोघ शिव कवच प्रयोग
दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी
सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!
श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण
अमोघ शिव कवच प्रयोग
दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी
सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!
श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण
संपर्क : श्री. कुलदीप निकम
( Dattaprabodhinee Author )
( Dattaprabodhinee Author )
भ्रमणध्वनी : +91 9619011227
( Whatsapp Or Sms Only )
( Whatsapp Or Sms Only )

Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.